राज्यातील धरणांच्या सुरक्षेसाठी 165 कोटी

राज्यातील धरणांच्या सुरक्षेसाठी 165 कोटी

  • राज्यातील धरणांची दुरुस्ती व सुरक्षितता यासाठी जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने तसेच राज्य शासनाच्या निधीतून 965 कोटी रु. खर्च करण्यात येणार आहेत.
  • जागतिक बँक, केंद्र सरकार व राज्य शासन यांच्या दरम्यान करार झाल्यानंतर बँकेकडून कर्जाचा हिस्सा प्राप्त होणार.
  • त्या दरम्यान राज्याच्या निधीतून खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
  • धरण दुरुस्ती व सुरक्षा प्रकल्प देशभर राबविण्यात येणार आहे.
  • महाराष्ट्रातील धरणांच्या कामासाठी 676 कोटी कर्जरूपात जागतिक बँकेकडून मिळणार.
  • तर राज्य शासनाच्या निधीतून 289 कोटी 65 लाख खर्च करण्यात येणार आहे.

Contact Us

    Enquire Now