![](https://lms.chanakyamandal.org/wp-content/uploads/2021/01/22PNE20Q79489_org.jpg)
भूमिपुत्रांना रोजगारात ८० टक्के संधी
- भूमिपुत्रांना रोजगारात ८० टक्के संधी मिळावी यासाठी महाराष्ट्र सरकारने MahaJobs पोर्टल लॉन्च केले आहे.
- या पोर्टलच्या माध्यमातून कुशल, अर्धकुशल आणि अकुशल कर्मचार्यांची भरती केली जाणार आहे.
- या पोर्टलची जबाबदारी एमआयडीसीकडे असेल.
- एमआयडीसीने स्थानिकांची भरती करण्यासाठी ९५० व्यापार आणि १७ वेगवेगळी क्षेत्रे निवडली आहेत.
- इंडस्ट्री युनिट आणि नौकरीची गरज असणारे दोघेही या पोर्टलवर नोंदणी करू शकतात.
- राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १६ हजार सामंजस्य करार करताना कंपन्या ८० टक्के नोकर्या स्थानिक लोकांना देतील अशी अपेक्षा केली होती.